भारताचे माजी पंतप्रधान, आधुनिक भारताचे शिल्पकार, तरुणांच्या उर्जेला मताधिकाराचे बळ देणारे, भारतात माहिती-तंत्रज्ञानाचा पाया रचणारे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीवजी गांधी यांच्या जयंती निमित्ताने सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
(छाया-मिलिंद लोहार सातारा)